ST buses उद्यापासून फुल तिकीट अर्थात 100% तिकिटाचे पैसे भरावे लागतील आता त्यांना निम्म्या तिकिटात प्रवास करता येणार नाही सोबतच जेष्ठ नागरिक आहेत की ज्यांचं वय 65 च्या वर आहे त्यांना देखील निम्म तिकीट होतं आता त्यांनाही फुल तिकीट काढावं लागणार आहे 100% पैसे भरावे लागणार आहेत आणि त्यांचं दिली होती म्हणजे एकही रुपया तिकीट न काढता हे जेष्ठ नागरिक महाराष्ट्रभर प्रवास करू शकत होते त्यांना देखील मोठा झटका आहे आता त्यांना सुद्धा फुल तिकीट अर्धा नाही फुल तिकीटच काढावं लागणार आहे.
आणि याची अंमलबजावणी उद्यापासून होत आहे आपल्या सर्वांना ठा ऊक आहे यांनी महिलांसाठी सर्व पन्नास टक्के सूट देणारी योजना सुरू केली आणि महिलांनी मोठ्या प्रमाणावरती एसटीने प्रवास सुरू केला म्हणजे याठिकाणी 50 टक्के सूट होती निम्म्या तिकिटामध्ये महिला प्रवास करू शकत होत्या आणि यामुळे महिलांमध्ये अनन्य आनंद होतात महिला महायुती सरकारमहत्वाचा निर्णय घेतलाय उद्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होत आहे आता महिलांना निम्म्या तिकिटात प्रवास करता येणार नाही आणि ज्या महिला किंवा पुरुषांचे वय 75 च्यातुम्हीही एक गोष्ट केली तर तुम्हाला सध्या मिळणारा लाभ हा कायम चालू राहणार आहे
त्याच्यामध्ये बदल होणार नाही परंतु ती गोष्ट मात्र करून घेणे ते काम करणं मात्र गरजेचे आहे अन्यथा तुम्हाला उद्यापासून फुल तिकीटावरती एसटीने प्रवास करावा लागू शकतो चला तर हे सगळे नियम आपण जाणून घेऊ आता की अगदी त्याला म्हणतो की आराम काही प्रवास नावाची गोष्ट उरलेली नाही आणि त्यामुळे त्याला अनेक महिलांनी व पुरुषांनी स्वतःच्या खाजगी वाहनाने प्रवास करायला सुरुवात केलेली आहे लोक स्वतःची टुविलर असेल त्याने प्रवास करतात परंतु करायला नको म्हणतात कारण बस स्टॅन्ड वर शासन तास थांबवू लागतं इतका वेळ वाट पाहून सुद्धा भरलेले असतात बसमध्ये अजिबात जागा नसते बस मध्ये अनेक महिला ंना ठाऊकच नाही की एसटी महामंडळाने अनेक नियमाने बदल केलेले आहेत आणि हे नियम आधीच लागू झालेले आहेत
उद्यापासून नवीन नियम लागू केंद्र सरकारचा मोठा निर्णय..! ज्येष्ठांसाठी देखील एक नवा नियम करण्यात आलेला आहे आता मोफत प्रवास करता येणार नाही तिकिटावर सवलत
- 100% तिकीट भरावा लागेल कारण
- एसटीमध्ये महिलांना 50 %सूट पण या अटी
- ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास मध्ये हे बदल
- सरकार का बंद करणार महिलांचे 50 टक्के प्रवास त्याचे कारण पहा
एमएसआरटीसी म्हणजे जे बस बोर्ड आहे तर त्यांनी मोठा बदल करण्यात आलेला आहे याविषयी निर्णय देखील देण्यात
आलेल्या आहे. आता अर्जंट मध्ये तुम्हाला या गोष्टी जाणून घ्यावे लागतील जर तुम्ही महिला असाल आणि 50% तिकीटवर प्रवास करत
असाल अर्ध्या तिकिटावर प्रवास करत असाल जेष्ठ नागरिक असाल किंवा 75 पेक्षा जास्त वय असल्यामुळे मोफत प्रवास करत असाल
तर आता इथून पुढे तुम्हाला सवलती मिळणार नाही कारण की पहा महिला आता तिकीट कंडक्टरची भांडू लागलेले आहेत कारण की
जो जीआर आला होता त्यामध्ये महिलांना नवा नियम आल्यामुळे त्यांना आता 100% जे आहे ते तिकीट भरावे लागणार आहे जेष्ठांना
100% तिकीट भरावा लागेल कारण
की कागदपत्राची मागणी आता इथून पुढे होणार आहे महिलांमध्ये चिंतेच वातावरण निर्माण झालेलं आहे तर काय
नवा नियम आहे महिलांना आता वेगळे तिकीट लागणार का? जेष्ठांना वेगळं तिकीट लागणार का
पण त्यातच मोठी हि जी आहे एक सूचना आलेली आहे ती सूचना प्रत्येक बस मधून प्रवास करणार्या व्यक्तीला जाणून घेणे गरजेचे
आहे सवलतीच्या दारात प्रवास करणारे ज्यामध्ये जेष्ठ नागरिक असतील त्याचं 75 पेक्षा जास्त असणारे सुपर सिनियर असतील किंवा
महिला असतील ज्या तिकिटावर प्रवास करतात तर त्यांच्यासाठी खूप मोठी सूचना आता हे कागदपत्र आणि हा नियम पाळला नाही
तर तुम्हाला कोणतेही सवलत मिळणार नाही खास करून ज्या महिला आहेत बघा 50% सुट्टीवर महिला ज्या आहेत त्या प्रवास
करतात पण आता मग महिलांनी देखील एक काळजी अर्जंट मध्ये घ्यायची आहे महिलांना कुठलं कागदपत्र लागणार आहे कागदपत्र
जेष्ठांसाठी लागणार आहे जीएसटी महामंडळाद्वारे तुम्हाला जारी करण्यात येणार आहे पण ते तुम्ही काढून घ्यायचा आहे ते जर
कागदपत्र तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला फुल टिकीट भरावा लागेल महिलांना देखील फुल टिकीट भरावा लागणार आहे आता लक्ष
महिलांकड जर हे कागदपत्रे असतील तर महिलांना मिळणार 50 टक्के मोफत प्रवास
राज्य सरकारने मार्च 2023 मध्ये जो अर्थसंकल्प सादर केला होता त्यामध्ये महिलांना 50% बस चुकीची आहे तर ती त्या ठिकाणी
अंमलबजावणी सुरू केली होती त्यामध्ये साधी मिनी बस निमा आरामशीर गाडी विनावातून गणित क्षण असणे नॉन एसी स्लीपर कोच
ST buses एसटी शिवशाही शिवाय अशा तिन्ही सी बस मध्ये 50% सवलत जे आहे ती लागू करण्यात आली होती पण दुसरा महत्त्वाचा मुद्दा
एसटी महामंडळामध्ये नवीन बस जे आहेत दाखल झालेले आहेत मग आता या नव्या बसेस मध्ये नवे बस दाखल झाल्या भरपूर बसेल
दाखल झाल्यामुळे ज्यामध्ये आता सौंदतीचा जो प्रकार आहे तो लागू राहणार की नाही यावर आता सगळ्यात महत्त्वाचा विषय होता
पूर्वी आपण अर्ध्या तिकिटावर राज्य कुठेही महिला फिरू शकत होता पुणे मुंबई सातारा सांगली 36 जिल्ह्यांपैकी कुठे पुरुष होतात
पण आता त्यातील दोन तीन जिल्ह्यांमध्ये तुम्हाला आता पूर्ण टिकीट भरावा लागणार आहे 50%
एसटीमध्ये महिलांना 50 %सूट पण या अटी
श्री आहेत स्वतःची दुचाकी असेल चार चाकी असेल किंवा ऑटो रिक्षातून जातात किंवा कुटुंबासोबत एखादं खाजगी वाहन असेल तर
त्याचा वापर करतात महिला आता एसटीतून प्रवास जे आहे सवलत मिळायला लागल्यामुळे 50% आता लाल पोरीतून प्रवास करायला
लागल्या ज्यामुळे राज्य परिवहन मंडळाला भरपूर उत्पन्न मिळालं पण आता नव्या नियम लागू झाला पाणी दुसर्यात काय झाले की 75
वर्षांवरील जे व्यक्ती आहेत की जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना शंभर टक्के डिस्काउंट
ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास मध्ये हे बदल
100% मोफत आहे आणि 65 ते 75 मधले पुरुष असो महिला असो त्यांना 50% आहे पण आता ह्या ज्या सुविधा आहेत त्या योजनांचा
लाभ घ्यायचा असेल तर एक कागदपत्र तुम्हाला अर्जंट काढावा लागणार आहे अन्यथा ला बंद होणे सोबत जास्त सरसगड महिला
आहेत महिलांमध्ये जर आपण बघायला गेलो तर महिला ज्या सर्व महिला आहेत त्यांना 50% तिकीट याच्यामध्ये असणार आहे वय वर्ष
ते लहान मुले आहेत वय वर्ष 5 ते 12 तर यांना देखील अर्धे तिकीट त्याठिकाणी असणार आहे पण आता प्रॉब्लेम अशा पद्धतीने झाला
आहे की राज्य सरकारने जेव्हापासून योजना सुरू केली जेव्हापासून सुरू केली अगदी राज्य सरकार महामंडळाचा करायचा 850
कोटी आहे आणि उत्पन्न 720 कोटी आहे प्रचंड उत्पन्न देखील त्या ठिकाणी वाढलेले दररोज 50 ते 55 लाख प्रवासी प्रवास करतात
पण आता नियम बदलल्या काय कागदपत्र लागणार आहे महिलांना काय प्रॉब्लेम होणार आहे 50% तिकीट कसे बनवणारे लक्षपूर्वक
आहे का ST buses
सरकार का बंद करणार महिलांचे 50 टक्के प्रवास त्याचे कारण पहा
25 मार्चपासून सवलतयामध्ये थोडासा नियम असा बदललाय की उदाहरणार्थ तुम्ही महाराष्ट्रात कुठे फिरू शकतात 36 जिल्हे पैकी मात्र राज्याबाहेर जायचं असेल तर तुम्हाला फुल टिकीट द्यावा लागेल महिलांसाठी तुम्ही जर मुंबईपासून बेळगावला निघाला तर तुम्हाला मुंबई ते कर्नाटक बॉण्डर पर्यंत तुम्हाला फुकट 50% मध्ये तिथून पुढे पूर्ण आकारला जाईल पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आता बघा महिलांना फुल टिकीट कुठे भरावे लागणार की सवलत शहरांमध्ये नाही ते पनवेल ठाणे ते कल्याण ते ठाणे असा प्रवास केला तर योजना लागू राहणार नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट करून जातात असल्यामुळे आपल्याला असं वाटते की आपण रिझर्वेशन करू आधीच बुकिंग ST buses